
गेल्याकाही दिवसांपासून भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसची बंडखोरीमुळे डोकेदुखी वाढली असतानाच, या मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी उमेदवारी अर्ज…
गेल्याकाही दिवसांपासून भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसची बंडखोरीमुळे डोकेदुखी वाढली असतानाच, या मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी उमेदवारी अर्ज…
ठाणे जिल्ह्यातील काँग्रेससाठी एकमेव पोषक मानला जाणाऱ्या भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात पक्षाने ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांना…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही प्रभावी पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा एकदा ठाणे…
राज येणार या बातमीमुळे उत्साहात असणाऱ्या ‘मनसे’च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली होती. मात्र एका फुड ब्लाॅगरसोबत…
टोल माफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
माजी पोलीस अधिकारी संजय पांडे यांच्या खंडणी प्रकरणाचा तपास, राजकीय अस्थिर वातावरण यामुळे आता गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद काटेरी…
वाहतुकीचे नियमन करताना पोलीस रस्त्यावर अहोरात्र काम करत असतात. परंतु याच वाहतुकीचे नियमन करताना आता काही बेदरकार आणि वाहतुक नियमांचे…
पोलिस वाहनामध्ये चकमक होण्याची राज्यातील ही बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावाही त्यांनी केला.
संपूर्ण देशामध्ये चर्चेत ठरलेल्या बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (२४) याचा शेवट नेमका कसा झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर…
घोडबंदर रस्त्याची मालकी दोन प्राधिकरणांकडे आहे. येथील उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. तर उड्डाणपुलाखालील रस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे…
जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे आयुक्ताल क्षेत्रात १३५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
धारावी पुनर्वसन प्रकल्पात झोपडीधारकांचे पुनर्वसन ठाण्याच्या वेशीवर, तसेच नवी मुंबईत होणार आहे. त्यामुळे पाणी, वीजपुरवठ्यावर ताण येईलच, पण वाहतुकीची अवस्थाही…