
त्यामुळे महापालिका, वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बोगद्याला धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे महापालिका, वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बोगद्याला धोका निर्माण झाला आहे.
हातमाग ते यंत्रमाग असा प्रवास करत भारतातले मँचेस्टर म्हणून कालपरवापर्यंत ओळखला जाणारा भिवंडीचा हा पारंपरिक उद्योग सध्या गंटागळ्या खाताना दिसत…
जागतिक मंदीमुळे निर्यातीवर झालेला परिणाम आणि इतर देशांमधून चोरटय़ा मार्गाने भारतात येणारे कापड यामुळे भिवंडीमधील यंत्रमाग उद्योग संकटात सापडला आहे.
कळवा, विटावा आणि दिघा भागातील रहिवाशांना पायी ठाणे रेल्वे स्थानक गाठता यावे यासाठी खाडीवर विटावा ते चेंदणी कोळीवाडा असा पादचारी…
घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या मार्गावरील आनंदनगर, कासारवडवली आणि गायमुख भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए)…
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी तयार करून त्याद्वारे संस्था स्थापन करून २४१ बँक खात्यामध्ये १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२…
दोन्ही गटाकडून झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होताच पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त असतानाही प्रवाशांचे मोबाइल, पाकिटे चोरण्याचे प्रकार सुरू आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी अर्धवट माहिती देऊन त्यांच्या सोयीचा इतिहास सांगत असतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)…
मुंबई महानगर पट्ट्यातील पायाभूत सुविधांच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना वेग मिळावा यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर वेगाने हालचाली होत असल्याचे चित्र सातत्याने…
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका तयार झाल्यास मोठा दिलासा उपनगरीय प्रवाशांना मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे…