
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे गुवाहाटीला येण्यासाठी बॅग भरून तयार होते, असा गौप्यस्फोट योगेश कदम यांनी केला आहे.
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे गुवाहाटीला येण्यासाठी बॅग भरून तयार होते, असा गौप्यस्फोट योगेश कदम यांनी केला आहे.
मनसेचा वर्धापन दिन नाशिक येथे संपन्न होत आहे. या वर्धापन दिन सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे…
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर ईडीने कारवाई करून ५० कोटींची मालमत्ता जप्त केली.…
Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना स्वाभिमानी असून २३ जागांवर लढत आहे. पण डुप्लिकेट शिवसेनेचे लोक चार-पाच जागांसाठी दिल्ली…
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील कन्नड सहकारी कारखाना लि. या कारखान्याच्या संपत्तीवर जप्ती आणली आहे. हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती…
कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील २६ जुलैच्या पुराचे उदाहरण देताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
दलित असल्यामुळेच मला नोकरीवरून काढलं, असा आरोप डॉ. रितू सिंह यांनी केला आहे. विद्यापीठाबाहेर १९२ दिवस आंदोलन केल्यानंतर त्यांनी भजी…
भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत तिकीट दिले नसल्यामुळे उबाठा गटाने भाजपावर टीका केली होती. या टीकेला…
‘अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता’, या वाक्याचा पुनरच्चार शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथे बोलताना तुळजाभवानी…
महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे त्रांगडे अद्याप सुटलेले नाही, त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या मागणीमुळे मविआसमोर पेचप्रसंग उभा राहिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा लोणावळा येथे कार्यकर्ता मेळावा चांगलाच चर्चेत आहे. शरद पवारांनी आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा…
धाराशिव येथे घेतलेल्या कुटुंब संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.