वसई विरार शहरात छठ पूजेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत छठपूजेदरम्यान दिलेल्या सूर्याला दाखविल्या जाणारा अर्ध्य देण्यासाठी…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
वसई विरार शहरात छठ पूजेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत छठपूजेदरम्यान दिलेल्या सूर्याला दाखविल्या जाणारा अर्ध्य देण्यासाठी…
सुमारे ३० कोटींच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह चालविण्याचे काम एका खासगी स्वयंसेवी संस्थेकडे काही वर्षांपासून देण्यात आले…
शहरात दररोज सर्वसाधारण २५०० ते २६०० टन कचरा तयार होतो. दिवाळीच्या काळात यामध्ये वाढ होऊन हे प्रमाण २९०० टनांच्या घरात…
मी केवळ आमदाराला कापा म्हटले, तर केवढी आग लागली. कापलेच नाही अजून. रोज बारा ते तेरा शेतकरी आत्महत्या करताहेत, कोणाला…
Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात बांधकामातील टाकाऊ राडारोडा टाकण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अलिबागचे तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत अडचणीत सापडले आहेत. वन्यजीवाची शिकार आणि मांस बाळगल्या प्रकरणी पोलीसांनी त्यांच्या…
Pune Air Quality : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात यंदा दिवाळीत हवा प्रदूषण कमी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हवेच्या…
राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम जोमात सुरू झाला आहे, दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अमेरिका सारख्या बलाढ्य देशासमोर छाती ठोकून उभे आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन नागपूर आणि पुणे दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
अवघ्या काही दिवसांत मार्गावर खड्डे पडू लागल्याने आता रस्ता दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.