
नाशिक शहरात जिल्हा परिषदेच्या वतीने सहा ते ११ जानेवारी या कालावधीत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नाशिक शहरात जिल्हा परिषदेच्या वतीने सहा ते ११ जानेवारी या कालावधीत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
नेते आणि अभिनेते या दोघांना प्रयोगशील रहावे लागेल अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून केली.
तुळजाभवानी देवीवरील श्रध्देपोटी एका भाविकाने देवीला नवसपूर्ती म्हणून १९० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.
पूर्वीपेक्षा आता आम्ही नाट्य क्षेत्रात अधिक सक्रिय राहू, असे उद्योगमंत्री, संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला.
पर्यटनासाठी गेलेल्या डॉक्टरांचा बंद बंगला फोडून सोनेचांदी लंपास करणार्या टोळीला सांगली पोलीसांनी मुंबईतील ढाब्यावर अटक केली.
जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप २०२२ या हंगामात झालेल्या नुकसान भरपाईपोटी २९४ कोटी आठ लाख रूपये विमा मिळणे अपेक्षित होते.
‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने लोकप्रिय झालेले प्रेमानंद गज्वी यांना भाषणाच्या ओघात दम लागल्यासारखे झाले.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यावर आपण काही बोलू शकत नाही, असे सांगत आव्हाड यांच्या विधानाचे…
गुंड शरद मोहोळवर याच्यावर भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आल्यानंतर शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या सात दिवसात भाजप आणि अजित पवार मित्र मंडळाचे कोण कोण दिल्लीला गेले होते? असा सवालही रोहित पवार यांनी केला.
पतंग उडविताना काही दुर्घटना होऊ नये याची सावधगिरी बाळगण्यासाठी वीज यंत्रणेपासून दूर राहूनच पतंग उडवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आमच्या हृदयात तुम्ही हात घालाल आणि आमच्या अध्यात्म शक्तीला आव्हान द्याल तर त्याचे उत्तरही तसेच मिळेल. हिंदू समाज शांत बसणार…