काँग्रेस बदललेली दिसायची असेल, तर पक्षांतर्गत बदलांना पर्याय नाही.
काँग्रेस बदललेली दिसायची असेल, तर पक्षांतर्गत बदलांना पर्याय नाही.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेने पहिल्या दिवसापासून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
आकर्षणाचे प्रमुख केंद्र अर्थातच राहुल गांधी. देशाच्या ग्रामीण भागात अजूनही गांधी घराण्यातील सदस्याला बघायला लोक रस्त्यावर येतात.
भारत जोडो’ यात्रेमध्ये ३० महिला यात्री सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासाठीच नव्हे तर प्रत्येक यात्रेकरूसाठी हा देशव्यापी प्रवास खडतर आहे.
‘भारत जोडो’ यात्रेत दीडशे दिवसांहून अधिक काळ सुमारे साडेतीन हजार किमीचा टप्पा यात्रेकरूंना पार करावा लागणार आहे. दररोज किमान २०-२२…
राहुल गांधींच्या सकाळच्या सत्रात तीन-चार तास होणाऱ्या भेटीगाठी म्हणजे अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी असल्याचे दिसत आहे.
‘भारत जोडो’ यात्रा सध्या आंध्र प्रदेशमध्ये असून त्यानिमित्त काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर…
केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी…
जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस हीच राष्ट्रीय काँग्रेस आहे असे ग्रामीण जनतेला अजूनही वाटते, असे आंध्र प्रदेश मधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे…
दोन-तीन वर्षांच्या काळात आयोगाच्या निर्णयप्रक्रियेकडे या पद्धतीने सातत्याने पाहिले गेले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये महागाई, बेरोजगारी असे अनेक भाजपविरोधी मुद्दे असले तरी, काँग्रेसचे दुर्लक्ष आणि ‘आप’चे गुजरातकडे अधिक लक्ष असल्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये…
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मोदींनी ‘रेवडी संस्कृती’वर घणाघाती टीका केली