
‘अग्निपथ’ योजना लागू करताना घाई केल्यामुळे मोदी सरकारवर पुन्हा एक पाऊल मागे घेण्याची नामुष्की ओढवली.
‘अग्निपथ’ योजना लागू करताना घाई केल्यामुळे मोदी सरकारवर पुन्हा एक पाऊल मागे घेण्याची नामुष्की ओढवली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून घसघशीत फरकाने विजय मिळवण्यासाठी एक व्यवस्थापन समितीच स्थापन केली आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत सहभागी होऊन भाजपविरोधातील संभाव्य महाआघाडीला खीळ बसणार नाही, याची दक्षता काँग्रेस घेताना दिसत आहे.
आपापल्या राज्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलो पण, देशहितासाठी सहमतीचा उमेदवार निवडण्याचे आवाहन काँग्रसने टीआरएस, आप आदी पक्षांना केले आहे.
सध्या काँग्रेस वेगवेगळ्या अडचणीत सापडला असून प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसला स्वतःचा उमेदवार देणेही शक्य झालेले नाही.
पदयात्रेची तुलना स्वातंत्र्यसंग्रामाशी करून राहुल गांधी यांच्या चौकशीला नैतिकेचे आवरण देण्याचा प्रयत्न केला आहे.
नुपूर शर्माना झालेली शिक्षा त्यांनी वादग्रस्त विधान केले म्हणून नव्हे तर, भाजपच्या नियोजित कार्यक्रमात ‘हस्तक्षेप’ केल्यामुळे झाली
‘’एनडीए’’च्या सहमतीच्या उमेदवाराला विजयी होण्यात फारशी अडचणी येणार नाही हे जरी खरे असले तरी, भाजपला नवीन पटनायक यांचा बिजू जनता…
राज्यसभेसाठी १५ राज्यांमध्ये ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपने अपेक्षेपेक्षा दोन जागा जास्त मिळवून बाजी मारली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने २० जागा जिंकल्या असत्या. पण, २२ जागा मिळाल्या आहेत.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आखाती देशांनी भारतावर टीकेची झोड उठवली आहे.
विधान परिषदेतील सदस्यत्वासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचा विचार केंद्रीय स्तरावर रात्री उशिरापर्यंत होत होता.