मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत
मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत
उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांशिवाय सरकार बनू शकत नाही’’, असा दावा लल्लन दुबेंनी केला. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येत ब्राह्मण १० टक्के आहेत.
मुस्लीम-यादव मते हा समाजवादी पक्षासाठी विजयाचा प्रमुख आधार होता; पण २०१७ मध्ये हे सूत्र अपयशी ठरले
मुस्लिमांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने इथे अन्सारी हे भाजपचे अनधिकृत उमेदवार ठरले आहेत.
ओबीसींमध्ये निषाद समाज कट्टर यादवविरोधक. निषादांच्या जमिनी यादवांनी लाटल्याचा दावा संजय निषादांनी आपल्या समाजाला पटवून दिला आहे.
मुलींच्या शिक्षणासारख्या मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक करणारे आणि योगींना स्थान न देणारे हे फलक शहरात काही ठिकाणी दिसतात.
सत्तेसाठी काँग्रेस विरुद्ध ‘आप’ यांच्यामध्ये प्रमुख लढाई झाल्याचे मतमोजणीत शिक्कामोर्तब होईल.
१९९० च्या दशकात देशात गाजलेला ९५० कोटींचा हा चारा घोटाळा नेमका काय आहे?
दहशतवाद मोडून काढण्यासाठी ‘एसआयए’मुळे तपास अधिक गतीने होईल. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये ‘एनआयए’ व पोलीस यंत्रणेवरील ताणही कमी होऊ शकेल.
लोकसभेत ३०३ जागा मिळवून, प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा भाजप काँग्रेसवाल्यांच्या दोन-चार भाषणांनी हडबडून जातो
केंद्रशासित झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या फेररचनेचा दुसरा मसुदा पुनर्रचना आयोगाने केंद्राला सादर केला आहे.
विरोधकांनी सभात्यागाचे हत्यार उगारूनही लोकांना हा मुद्दा भावला नाही, विरोधकांना वातावरणनिर्मितीही करता आली नाही.