
अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…
अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…
सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश अशी ओळख झालेल्या या भागात शेतीचे अर्थकारण बिघडलेच आहे. त्याचे भयावह परिणाम समोर येण्याची भीती आहे.
निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ३० सप्टेंबरपासून निवडणुकीची अधिसूचना जारी होईल.
राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत १ हजार १८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यापैकी सर्वाधिक ७०७…
अमरावती जिल्ह्यात केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणुका जिंकणे सोपे नाही, हे अनेक नेत्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या नेत्यांनी…
अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थींना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य सरकारमार्फत राबवण्यात येत आहे.
निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण महसूल यंत्रणेला जेरीस आणले होते.
मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे…
सुमारे दशकभराचे राजकीय वैरत्व संपविण्याच्या उद्देशाने युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते…
अमेरिकेने भारताच्या कापडावर ५० टक्के शुल्क लागू केल्यामुळे निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार आहे. तशात केंद्र सरकारने…
गेल्या काही वर्षांत विदर्भातील संत्री बागा फळगळतीमुळे संकटात सापडल्या आहेत. त्यावर दीर्घकालीन उपाययोजना होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत, त्याविषयी… विदर्भातील संत्री…