
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.
भाजपसाठी हा धक्का, तर अमरावती महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटासाठी हा पक्षसंघटनात्मक बळ वाढविण्याची संधी ठरणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत कुठल्याही पक्षासोबत युती करणार नाही, भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा दावा भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा…
तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या. पुढे काय?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक खांदेपालट केला असून शहराध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. नितीन धांडे आणि जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी रविराज…
शिंदे गटाने इतर पक्षातील लोकांना पक्षात सामावून घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
राज्यात दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये यापुढे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनाम्याऐवजी उपग्रह प्रतिमा आणि ‘एनडीव्हीआय’ (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषांच्या…
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिना निमित्त राज्यभर ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रा’ काढण्यात आली आहे.
राज्यात जिथे बाजार समित्या नाहीत, अशा ६५ तालुक्यांत नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून…
अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू झाली आणि अमरावतीकरांचे एक स्वप्न साकारले गेले. पण, विमानतळाचे लोकार्पण होण्याआधीच विमानाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेत…
अमरावती विभागात वाढती उद्योगधंद्यांची स्थिती व विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अपेक्षित प्रवासी संख्या असूनसुद्धा गेल्या १३ वर्षांपासून अमरावती विमानतळावरून अद्यापही…
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि सत्तारूढ आमदारांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन केले.