लोकसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत महायुतीने केलेली व्यूहरचना यावेळी यशस्वी ठरली आणि जिल्ह्यातील आठपैकी सात जागा महायुतीने खेचून आणल्या.
लोकसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत महायुतीने केलेली व्यूहरचना यावेळी यशस्वी ठरली आणि जिल्ह्यातील आठपैकी सात जागा महायुतीने खेचून आणल्या.
विधानसभेसाठी जिल्ह्यात ६६.४० टक्के मतदान झाले. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत हे लक्षणीय वाढले आहे. मतदान वाढीवर दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा १ हजार रुपये तर कापूस दोनशे रुपयांनी कमी किमतीत विकावा लागत आहे.
देशातील सर्वाधिक लांबीचा हा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा आहे, त्यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. महाविकास आघाडी…
धामणगाव रेल्वे मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे सातव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले वीरेंद्र जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दुणावला असला, तरी प्रस्थापित विरोधी मते रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
घरोघरी किराणा आणि साडी वाटपातून मतदारांना आपलेसे करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक टीका करीत असले, तरी राणा आपल्या कृतीचे समर्थन करतात
अमरावती जिल्हा सुरूवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विधानसभा असो की लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत विदर्भाच्या जनतेने काँग्रेसला साथ दिली.
जिल्ह्याच्या राजकारणात अस्तित्वाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेले युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा येथील उमेदवार रवी राणा यांची महायुतीतील कार्यशैली वादात सापडली…
बडनेराचे आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला आहे, पण दर्यापुरातून त्यांच्या पक्षाने महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या उमेदवाराविरोधात मैदानात…
आदिवासीबहुल मेळघाट विधानसभा मतदारसंघात यावेळी दोन माजी आमदारपुत्रांची लढाई गाजत आहे. त्यातच काँग्रेसने नवीन उमेदवारावर डाव खेळला आहे.
लोकसभा निवडणूक काळात कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधील रोषाचा फटका अनेक ठिकाणी महायुतीला बसला.