
समाजाच्या मनाचा अंदाज घेतला तर आजही समाजात वृद्धाश्रम हा पर्याय सहजासहजी स्वीकारला जात नाही.
समाजाच्या मनाचा अंदाज घेतला तर आजही समाजात वृद्धाश्रम हा पर्याय सहजासहजी स्वीकारला जात नाही.
दिवाळी, गणपती असे मोठे सण जवळ आले की, घरातले वडीलधारी ‘आता एकदा घराला रंग काढायला हवाय,’ हे वाक्य चार-पाच वर्षांनी…
मुंबईची ओळख असलेल्या आणि ब्रिटिश काळाचा वारसा मिरवणाऱ्या बेस्टच्या लाल डबल डेकर आजपासून बंद होणार आहेत. त्यांची जागा एसी डबल…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दर वर्षीप्रमाणे यंदाही २१ ऑगस्टला साजरा झाला, पण ‘उद्या’चे काय? प्रत्येक दिवस ज्येष्ठांसाठी सुकर व्हावा, म्हणून…
इकडे पिल्लाचे आई-वडील पिल्लाच्या चिंतेनं सैरभैर झाले आणि पिल्लू पिंजऱ्यात अडकल्यानं आई-बाबांच्या आठवणीनं बेचैन झालं.
भूगोलाचा पेपर त्याला नेहमीच सोपा जात असे. पण दरवेळी दोन-चार मार्कानी पैकीच्या पैकी मार्कमिळण्याची संधी हुकत होती.
मुंबई-पुण्यासारख्याच कशाला आता ग्रामीण भागातदेखील एकटय़ा- दुकटय़ा ज्येष्ठ नागरिकांची सोबत आणि सुरक्षा, हा प्रश्न सध्या सामाजिक प्रश्न स्वरूपात उभा होतो…
आई खोबरे, तीळ, भाजत होती, आणि बाजूला पिवळा धम्मक गुळाचा खडा दिसत होता. बाजूला थोडेसे वेलदोडे ठेवलेले दिसत होते.
आजच्या मुंबईचा भौगोलिक इतिहास पाहिला तर मूळ मुंबई ही सात बेटांनी बनलेली होती
उत्सवप्रियता हा आपल्या भारतीय समाजाचा विशेष आहे याचे प्रत्यंतर चातुर्मासात येते.
मे महिन्याच्या शेवटा शेवटाला कोकणात दिवसभर उकड हंडी होऊन संध्याकाळी पूर्वेला आकाशात काळे ढग गोळा होऊ लागतात.