
मुंबई-पुण्यासारख्याच कशाला आता ग्रामीण भागातदेखील एकटय़ा- दुकटय़ा ज्येष्ठ नागरिकांची सोबत आणि सुरक्षा, हा प्रश्न सध्या सामाजिक प्रश्न स्वरूपात उभा होतो…
मुंबई-पुण्यासारख्याच कशाला आता ग्रामीण भागातदेखील एकटय़ा- दुकटय़ा ज्येष्ठ नागरिकांची सोबत आणि सुरक्षा, हा प्रश्न सध्या सामाजिक प्रश्न स्वरूपात उभा होतो…
आई खोबरे, तीळ, भाजत होती, आणि बाजूला पिवळा धम्मक गुळाचा खडा दिसत होता. बाजूला थोडेसे वेलदोडे ठेवलेले दिसत होते.
आजच्या मुंबईचा भौगोलिक इतिहास पाहिला तर मूळ मुंबई ही सात बेटांनी बनलेली होती
उत्सवप्रियता हा आपल्या भारतीय समाजाचा विशेष आहे याचे प्रत्यंतर चातुर्मासात येते.
मे महिन्याच्या शेवटा शेवटाला कोकणात दिवसभर उकड हंडी होऊन संध्याकाळी पूर्वेला आकाशात काळे ढग गोळा होऊ लागतात.
तिने आज हा विषय आईकडे काढला. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या आमटीचं कौतुक किती लोक करतात.
देवघरात त्याची एकटय़ाची किवा त्याच्याच आठ रूपांची अष्टविनायक म्हणून पूजाअर्चा करणेही शक्य आहे.
एकाकी वृद्धांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी कोणाला तरी पार पाडावीच लागेल.
उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि माझा नातू, मुलाचा मुलगा सुट्टीत आमच्याकडे राहायला आला.
रखवालदाराच्या हावभावावरून तो ओळखतो कोणावर भुंकायचे आणि कोणाला नुसतेच तपासल्यासारखे करायचे.
बरेचसे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्यामुळे, चाळीत डबल किंवा सिंगल खोलीत राहणारे होते.