
मुंबईकडे येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा ठाणे ते बदलापूर आणि कसारा दरम्यानचा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरत आहे.
मुंबईकडे येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा ठाणे ते बदलापूर आणि कसारा दरम्यानचा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरत आहे.
ठाणे जिल्ह्याचा आकार मोठा असल्याने नव्या जिल्ह्याची मागणी होऊ लागली. याची दखल घेत २०१४ साली पालघर स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला.…
उद्योगधंद्यांमध्ये झालेली वाढ यामुळे ओघाने अधिक झालेले नागरिकीकरण आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे झालेली पायाभूत सुविधांची उभारणी यामुळे ठाणे जिल्ह्याच्या विकासाने…
वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा हापूसचा हंगाम संपलेला असतानाचा बाजारात पुण्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातून येणाऱ्या आंब्याला…
शासनाकडून शाळांना गेल्या आर्थिक वर्षाच्या थकीत रकमेपैकी सुमारे ८० टक्के अर्थातच २१ कोटी रुपयांची रक्कम शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांना…
गेली अनेक वर्षे ‘मापात पाप’ करून कॅन्टीन चालक आणि कर्मचाऱ्यांनी फसवणूक करत दुप्पट नफा कमावल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे.
जिल्ह्यातील खडवली येथे ‘पसायदान विकास संस्था’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने नुकतीच तातडीने कारवाई…
ठाणे ग्रामीण भागाचा विकास गाडा हाकणारे कार्यालय म्हणून जिल्हा परिषदे कडे पाहिले जाते. मात्र ठाणे जिल्हा परिषदेची ठाणे बाजारपेठेतील मुख्यालयाची…
कधी काळी आयुष्य हरवलेलं होत, चेहऱ्यावर गंभीर शांतता, मनात गोंधळ, विसरलेली नाती पण ठाणे जिल्हा मनोरुग्णालयाने त्या विस्कटलेल्या आयुष्याला पुन्हा…
” पक्षी दिशा दिशांना, फिरतील ते थव्यांनी, सुकतील कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, त्यांच्या जिवाकरिता इतकीच करा सेवा, वाटीत एवढेसे,…
वाड्या, वस्त्यांमधील तीव्र पाणी टंचाई शहापूर तालुक्याला काही नवी नाही. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणारे हे धरणांचे गाव गेली अनेक…
जिल्ह्यात येत्या शैक्षणिक वर्षासाठी सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत गरजू मुलांना खासगी, विनाअनुदानित शाळांत प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत…