
कापड निर्मितीसाठी लागणाऱ्या सुताच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे राज्यातील कापड निर्मिती उद्योग संकटात सापडला आहे.
कापड निर्मितीसाठी लागणाऱ्या सुताच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे राज्यातील कापड निर्मिती उद्योग संकटात सापडला आहे.
या रस्त्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला तो कल्याण मधील एक पुढारलेले व्यक्तिमत्त्व बापूसाहेब उर्फ सखाराम गणेश फडके यांनी.
ठाणे जिल्ह्यातील रेती व्यावसायिकांनी, शासनाने दर कमी करूनदेखील या लिलावाकडे पुन्हा एकदा पाठ फिरवली
राज्यातील अलीकडच्या सत्तांतरानंतर किमान ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
राज्यात सत्ताबदल होताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केले आहेत.
या जमिनीवर भूमाफियांनी अनधिकृत गोदामे, व्यावसायिक गाळे आणि रहिवाशी चाळी उभारल्याची बाब समोर आली आहे
करोनाकाळातील ऑनलाइन शिक्षणामुळे जिल्ह्यातील पहिली ते तिसरीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अक्षर ओळख आणि संख्या आकलन क्षमतेमध्ये कमालीची घट झाल्याची चिंताजनक बाब…
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यभरात भिक्षेकरी शोध आणि पुनर्वसन मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात मागील तीन…
जलजीवन अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक लाखाहून अधिक नळजोडण्या पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी, शहापूर आणि…
‘डीएफसी’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात १८० किमी लांबीची रेल्वे मार्गिका निर्माण करण्यात येत आहे.
आधुनिक शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी विविध तंत्रज्ञानासोबत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो आहे.
मुस्लीम बहुल भाग आणि कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात प्रशासकीय अधिकारी घडविण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने…