
संजय देशमुख यांनी १२ जून रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांना एक पत्र लिहून आपली एक मागणी मांडली.
संजय देशमुख यांनी १२ जून रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांना एक पत्र लिहून आपली एक मागणी मांडली.
यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे सात आमदार असतानाही शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव झाला.
साक्षरतेच्या बाबतीत यवतमाळ जिल्ह्याचा राज्यात १९ वा क्रमांक आहे. साक्षरतेचे प्रमाण शेकडा ५७.९६ टक्के इतके आहे.
विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारणे, त्यानंतर मराठवाड्यातील राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी या घडामोडींमुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून गेली १५…
महाराष्ट्राच्या राजकारणात देशमुख विरूद्ध पाटील हा राजकीय वाद नवा नाही. यावेळी यवतमाळ जिल्ह्यात अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा देशमुख विरूद्ध पाटील,…
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा शिवसेनेच्या खासदार म्हणून भावना गवळींनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे.
वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, अविनाश नाईक, मनोहरराव नाईक, ॲड. नीलय नाईक, आ. इंद्रनील नाईक, ययाती नाईक ही प्रत्येक व्यक्ती राजकारणात…
अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक तरीही उमेदवाराचा पत्ता नाही
आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात इंदिरा गांधी यांच्याविरोधात वातावरण असताना यवतमाळातून इंदिरा गांधींना भक्कम बळ मिळाले.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून गेल्या तीन निवडणुकांमध्ये बसपा किंवा वंचितसारख्या पक्षांनी काँग्रेसच्या विजयाची वाट बिकट केल्याचे चित्र…
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवारास निवडून आणण्याचा चंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला…
‘लोकसत्ता’ने १ मार्चच्या अंकात ‘मोदींच्या कार्यक्रमासाठी तेरा कोटींचा सभामंडप’ या मथळयाने वृत्त प्रकाशित केले होते.