गेल्या लोकसभा निवडणुकीत (२०१९), भाजपच्या सर्व उमेदवारांना मिळून ३७.४ टक्के मते मिळाली होती आणि काँग्रेसच्या उमेदवारांना १९.५ टक्के मते मिळाली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत (२०१९), भाजपच्या सर्व उमेदवारांना मिळून ३७.४ टक्के मते मिळाली होती आणि काँग्रेसच्या उमेदवारांना १९.५ टक्के मते मिळाली.
भारताच्या राज्यघटनेची निर्मिती दोन वर्षांहून अधिक काळ सुरू होती आणि ती २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. घटना समितीमध्ये संपूर्ण…
जुना रामनाथपुरम हा कमी पावसाचा कोरडवाहू जिल्हा होता. तिथली बहुतांश शेतजमीन बागायती व पावसावर अवलंबून होती. लोकांकडे आणि राज्यकर्त्यांकडे खणणे…
रिझर्व्ह बँकेच्या मासिक पत्रकामध्ये असलेल्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरील लेखात तर्कसंगत मूल्यांकनाऐवजी विलक्षण दावे करण्यात आले आहेत. एके काळी, देशातील सर्व आर्थिक…
२४ मार्च रोजी राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यात आले आणि लोकसभेतील त्यांची जागा रिक्त घोषित करण्यात आली.
लोकशाहीवादी आवाजांच्या आज झालेल्या ‘दु:स्थिती’बाबत अंतर्मुख होताना कायद्याच्या ‘ताकदी’चे जोमदार कौतुक करणे गरजेचे आहे.
भारतात ‘अंशत: लोकशाही’ आहे, असे फ्रीडम हाऊस या अमेरिकेतील बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे आहे.
२००८ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या प्रचाराबाबत, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार, बराक ओबामा म्हणाले होते, ‘‘तुम्ही डुकराला लिपस्टिक लावली, तरी…
आपल्याकडे आणल्या गेलेल्या खुल्या, स्पर्धात्मक, उदारमतवादी अर्थव्यवस्थेने राष्ट्रीय नायक तयार केले. हे नायक सुरुवातीच्या काळात फारसे मोठे नव्हते, त्यांचा आवाका…
जागतिक भूक निर्देशांक २०२२ मध्ये १२३ देशांमध्ये भारताचे स्थान १०१ व्या क्रमांकावरून १०७ व्या क्रमांकावर घसरले आहे
गरीब आपल्या सरकारच्या धोरणांच्या आणि कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी आहेत याचा प्रत्येक अर्थमंत्र्याला अभिमानच वाटेल. ते योग्यदेखील आहे कारण भारताच्या लोकसंख्येतील गरिबांचे…
आधी बचत आणि मग खर्च हे शहाणपणाचे की ‘फक्त खर्च’ करणेच शहाणपणाचे..