
गावांची नावे बदलताना दख्खनचा मध्ययुगीन काळातील स्वतंत्र बाणा दर्शवणारा इतिहासही पुसला जात आहे, याचा विसर पडू नये…
गावांची नावे बदलताना दख्खनचा मध्ययुगीन काळातील स्वतंत्र बाणा दर्शवणारा इतिहासही पुसला जात आहे, याचा विसर पडू नये…
महाराष्ट्राला ३०० वर्षांपलीकडेसुद्धा इतिहास आहे. गावांची नावे बदलताना दख्खनचा मध्ययुगीन काळातील स्वतंत्र बाणा दर्शवणारा इतिहासही पुसला जात आहे, याचा विसर…
साधारण १५-२० वर्षांपूर्वी, ग्रामीण भागांत अंगणात विवाह सोहळे पार पाडत. साध्या पत्रावळीवर, घरगुती जेवण वाढले जात असे. पण पुढे हिंदी…
कुंभमेळ्यातले नागा साधू आजकाल समाजमाध्यमांतून कुतूहलाचा विषय झाले असले तरी, हिंदू वा अन्य भारतीय धर्मांमधल्या ‘वाम’परंपरा, शाक्तपंथ आणि ‘तंत्र’मार्ग हा…
मनमोहन सिंग गेल्यानंतर आदरांजली वाहणारे अनेकजण होते; पण त्यांच्या कारकीर्दीनं आपल्याला काय दिलं, याची समीक्षा आता तरी हवी…
विनासायास पैसे मिळणार म्हणून काही बहिणी खूश, तर काही बहिणी पुरुषी अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत, असा अंतर्विरोध दिसतो आहे.
…मात्र तसे न करता, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, ‘बौद्ध, दलितांना शहाणे होण्याचा सल्ला’ दिला आहे. तो न पटणारा कसा?
या मतदारसंघात सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची एकूण संख्या सात लाख १५ हजार ८८८ इतकी होती. परंतु बाद मतांची संख्याही मोठी…
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) मधील यंत्र विभागातील कर्मचारी, चालक-वाहक यांच्या मनात एसटी कामगार संघटना आणि त्यांचे नेतृत्व याविषयी नाराजीची भावना…
सामाजिक न्यायाची संकल्पना राजकारणग्रस्त झाली असताना, महात्मा फुले यांची आठवण येणे साहजिकच आहे.
राज्यघटनेत सुधारणा करण्याबाबत ‘त्या’ एका सदस्याने व्यक्त केलेले मनोरथ, आज २० वर्षांनंतर मोदी सरकार पूर्ण करताना दिसत आहे.
राज्यघटनेबद्दल १९३५ च्या कायद्यापेक्षा ती कशी निराळी आहे आणि सारखी असल्यास का आहे, याचा विचार केल्यास गैरसमज दूर होतील..