
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे राज्यपाल या संवैधानिक पदाबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे राज्यपाल या संवैधानिक पदाबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
अजित पवार म्हणतात, “खूप चांगलं गेस्ट हाऊस आपण केलं आहे. पण मला निमंत्रणच नव्हतं तर मग मी कसं जाणार?”
खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली.
…आणि बाजूला बसलेल्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कमी आवाजात ‘सोडून द्या’ सांगितलं!
संजय राऊत म्हणतात, “कधी पाहिलंय का तुम्ही की योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हल्ला केला? तो एक…!”
मुंबईमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही हिंदी भाषिक राज्यांमधील ५० लाख मतदार असल्याचा अंदाज
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे टीका
“महाराष्ट्र उघड्यावर पडला, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, दैवताचा अपमान होतोय याची त्यांना खंत नाही.” असंही म्हणाले आहेत.
“आत्मविश्वास होता म्हणून तर ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्याबरोबर आले”, असंही शिंदेंनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, “बोलताना प्रत्येकानं विचार करून बोललं पाहिजे. शेवटी…!”
“…त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धडकी भरली आहे की आता काय होणार पुढे?” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.