
शेतीतील संशोधनामुळे आज अनेक ठिकाणी शेतकरी वेगाने काम करत आहेत. मानवत येथील वसंतराव लाड या शेतकऱ्याने 42 एकर करडईची शेती…
शेतीतील संशोधनामुळे आज अनेक ठिकाणी शेतकरी वेगाने काम करत आहेत. मानवत येथील वसंतराव लाड या शेतकऱ्याने 42 एकर करडईची शेती…
साखर कारखान्यांप्रमाणेच गुळ पावडर उत्पादकही ऊसाला भाव देतात व शेतकऱ्याचा ऊस खरेदी करताना साखर कारखान्यांप्रमाणे फारसे निकष न लावता येईल…
केंद्र सरकारने वाटाण्यावरील आयात शुल्क शून्य टक्के ची मर्यादा ३१ मे पर्यंत वाढवली आहे.
सहकाराचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रारुप मरावाडा व विदर्भात लागू करणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची योजना
शेतीच्या वाणाला हमीभाव मिळत नाही व सरकार आयातीच्या पायघड्या कायम अंथरून बसलेले आहे.
‘जसा आहे तसे स्वीकारा आणि जसे पाहिजे तसे घडवा ’असा संघ मंत्र माहीत असणाऱ्या भाजपच्या बहुतांश नेत्यांनी भाजपमध्ये आलेल्या अर्चना…
रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षात रविवारी लातूर शहरात त्यांच्या उपस्थितीत ‘विराट शाखा दर्शन’ हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांना शुभेच्छा दिल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागातील छोटी ,मोठी कंत्राटे घेता येतील…
तूर आयातीस एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने तुरीचे दर वधारण्याची शक्यता कमी आहे. गेल्या आठवड्यातच तुरीचे दर घसरले आहेत. यामागची कारणे…
‘महाराष्ट्रात २८८ फ्लॅट २३७ ‘महायुती’नेच पळवले. आम्हाला फ्लॅट मिळेल नाही याची चिंता होती. पण कशीबशी पावती फाडत एक फ्लॅट मिळाला.’…
विधानसभेत भाजपने लिंगायत मताच्या ध्रुवीकरणाचा डाव काँग्रेसवर टाकत संपूर्ण जिल्हाभर लिंगायत मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपाकडून एकमेकांवर गुंडगिरी व दहशतीचे आरोप केले जात आहेत. मात्र मतदारसंघातील लोक नेमकी गुंडगिरी कोणाची…