रस्त्यावर कचऱ्याचा ढीग
मुंबईकरांच्या खिशातून दर महिन्याला तीन कोटी रुपये जास्त खर्च होत आहेत.
पावसाळ्यानंतर रस्त्यावर पडणारे खड्डे मुंबईकरांसाठी नेहमीचेच.
मुंबईत विमानतळाकडे जाण्यासाठी होणारा खर्च व लागणारा वेळही सर्वसामान्यांना परवडणारा नाही
मेट्रोमध्ये यापुढे प्रथम श्रेणीचा वेगळा डबा देण्याचा विचार सुरू आहे.
महानगरपालिकेने २००८ मध्ये रस्त्यांवरील फलकांबाबत धोरण तयार केले होते.
महानगरपालिकेकडे ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांनी नोंदणीसाठी अर्ज केले होते.
पालिकेत रस्ते घोटाळ्याच्या चौकशीची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २०१५ मध्ये झाली.
महानगरपालिका सभागृहात शहरातील अनेक महत्त्वाच्या बाबींसंदर्भातील धोरणे आखली जातात.
उर्वरित वाहनतळांसाठी अटी शिथिल करण्याची तयारी पालिकेने केली आहे.