देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी एका अर्थाने केंद्र सरकारला व अनेक राज्य सरकारांनाही घरचा आहेर दिला आहे.
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी एका अर्थाने केंद्र सरकारला व अनेक राज्य सरकारांनाही घरचा आहेर दिला आहे.
ख्यातनाम गझल गायक मेहदी हसन खान यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून (१८ जुलै २०२६) पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त-
सरकार सर्वांना सर्वकाळ फसवू शकत नाही, याची जाणीव या समाजमाध्यमी चळवळीने करून दिली आहे…
महाराष्ट्राच्या स्थापनेला ६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे महत्त्व आगळेवेगळे आहे. सह्याद्रीचे स्थान ऐतिहासिक आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र…
समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे अनेक देशांतील लोकांचा आनंद झाकोळला असल्याचे ‘जागतिक आनंद निर्देशक अहवाल २०२६’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
मानवी प्रतिष्ठा आणि सन्मानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड (रायगड) येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. या लढ्याला २० मार्च…
‘राईट टू रिकॉल’ हा राजकारण्यांविरुद्धचे शस्त्र नसून तो लोकशाहीचा विमा आहे.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर’च्या प्रवेशद्वारातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ब्राँझचा भव्य पुतळा २ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री…
सरकारचा सर्व भर हा खासगीकरणावर आहे. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ फार काही मूलभूत बदल घडवून आणेल का, याविषयी…
अर्थव्यवस्थेच्या आकारमानाइतकीच तिच्या विकासात्मक बाबींचीही चर्चा व्हायला हवी.
भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांच्या बेजबाबदार वक्तव्यावर सुरू असलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत संविधानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.