
मुंबईतील वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच अनेक ठिकाणी रस्त्यालगत उभी करण्यात आलेली वाहने वाहतूक विस्कळीत करत आहेत.
मुंबईतील वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच अनेक ठिकाणी रस्त्यालगत उभी करण्यात आलेली वाहने वाहतूक विस्कळीत करत आहेत.
प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मार्गरोधक (बॅरिकेड) बसविण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळातच मुंबईत औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. मोठय़ा प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध झाल्या.
आजघडीला मुंबईत दररोज तब्बल ७५०० मेट्रिक टन ते ८००० मेट्रिक टनांदरम्यान कचरा निर्माण होतो.
कामावर गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे.
अखेर मंगळवारी महापौर बंगल्यात झालेल्या बैठकीत स्मारकाचे भूमिपूजन जानेवारीत करण्याचे निश्चित झाले.
च्छ भारत अभियानाचे पथक मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलनी तैनात राहावे,
या निर्णयाला सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे,
ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरात क्रांतिकारक सक्रिय झाले होते. तसेच महात्मा गांधीजींच्या विचाराने तरुण भारावून जात होते
राज्य सरकारने जारी केलेल्या प्लास्टिक बंदीची २३ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
राज्यामध्ये प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर अनेक दुकानदार, फेरीवाल्यांनी कागदी आणि अन्य पर्यायी पिशव्यांचा वापर सुरू केला होता.
मुंबई स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगार भल्या पहाटे घर सोडतात आणि नेमून दिलेल्या रस्त्यांची साफसफाई करतात.