
२२ तारखेला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा अभुतपूर्व सोहळा होत आहे. त्यास १९९२ च्या घटनेवेळी हजर असलेल्यांना निमंत्रण अपेक्षीत होतेच. मात्र…
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
२२ तारखेला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा अभुतपूर्व सोहळा होत आहे. त्यास १९९२ च्या घटनेवेळी हजर असलेल्यांना निमंत्रण अपेक्षीत होतेच. मात्र…
बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे लोकार्पण युवा दिनी म्हणजे १२ जानेवारीला करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, हा सोहळा वर्धा की कळंब स्थानकावर…
कामाचा ताण असह्य झाल्याने देशभरात अश्या २४ विद्यार्थ्यांनी वर्षभरात आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे.
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच देशातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची हजेरी…
कुणावार यांच्या इशाऱ्यास सरकार किती तत्पर प्रतिसाद देणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
मुळात आमचे कुटुंब राजकीय नव्हतेच. पवारांच्या काटेवाडीतून माझे वडिल आप्पासाहेब पवार १९५५ ला बाहेर पडले, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले…
राज्यपालांच्या कार्यक्रमात शिष्टाचार पाळणे परवलीची बाब म्हटल्या जाते. मात्र, शनिवारी सायंकाळी चुकलेच.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बहुदा झाले. वार्धेत येताच प्रथम त्यांनी राष्ट्रपित्याच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत अभिवादन केले
भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक व विचारवंत योगेंद्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलतांना संघटनेची भूमिका स्पष्ट केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारे तसेच त्यांचे अनुयायी गांधी विचारांची कितीही थट्टा उडवीत असले तरी फडणवीस यांना मात्र गांधी वंदनीय…
जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा.वसंतराव कार्लेकर यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
रानातल्या अस्वलीबाबत अनेकांना कुतूहल असते. त्यातूनच अनेक गैरसमज निर्माण झाले आहे.