निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली होती तेव्हा, महाविकास आघाडीच्या गोटात नीरव शांतताच होती. पुढे काँग्रेसची ही पारंपरिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस…
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली होती तेव्हा, महाविकास आघाडीच्या गोटात नीरव शांतताच होती. पुढे काँग्रेसची ही पारंपरिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस…
अमर काळे यांना पवार दारी जावयाचा मान आहे. म्हणून अमर काळे व मयुरी काळे आज पवारांना भेटले तेव्हा आस्थेने विचारपूस…
काँग्रेसचा हट्ट न धरता राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेचा घणाघात करीत प्रदेश तैलिक संघटनेने खासदार रामदास तडस हेच समाजाचे नेते असल्याचे ठरावातून स्पष्ट…
उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी व समानता येण्यासाठी केंद्राच्या शिक्षा अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालनालयाची स्थापना झाली आहे.
गांधी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा वर्धा हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला ओखळला जायचा. पण कालांतराने काँग्रेस संघटन कमकुवत होत गेली…
देशाचे गृहमंत्री तसेच भाजपचे चाणक्य म्हणून ओळख असणारे अमित शहा अकोला भेटीवर येणार आहे.१५ फेब्रुवारीस होणाऱ्या अकोला भेटीत ते लोकसभा…
वर्धा लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडीतील मित्रपक्षांस सोडल्या जाणार असल्याच्या चर्चेने निष्ठावंत काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी यवतमाळ येथे महिला बचत गटाचा भव्य मेळावा आहे.
सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागनिहाय निवड राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार व सत्कारासाठी करण्यात आली आहे.
एका कवीने म्हटले आहे की, माझ्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. ही अशी ओतप्रोत श्रद्धा थेट आपल्या बंगल्याच्या भाळी चितारण्याची कल्पना…
अंडी उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ मिळण्यासाठी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेत अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषी खात्याने केली.