
जनावरे मृत पावलेल्या पशूपालक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
जनावरे मृत पावलेल्या पशूपालक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात एससी, एसटीप्रमाणेच ओबीसी प्रवर्गासाठी शासकीय वसतिगृहे सुरू झाली पाहिजे, अशी मागणी त्यावेळी विरोधी पक्षात असणाऱ्या छगन भुजबळ यांनी नागपूर…
खेडेवजा गावातील पालिकेच्या शाळेतून शिक्षण ते थेट भारतीय माहिती सेवेत दाखल.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य व त्यांची पौष्टिकता पटवून देण्यासाठी शालेय विभाग विविध उपक्रम राबविणार. रोजच्या उर्जेसाठी जंकफूड नवे तर तृणधान्य…
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून प्रदेश भाजपाने आज विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भिवंडी येथील एका रिसॉर्टमध्ये ही कार्यशाळा सुरू…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने महापुरुषांशी संबंधित दहा ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा २०२२-२३ च्या अर्थसंकल्प अधिवेशनात केली होती.…
राज्यात डीएड अभ्यासक्रमासाठी सर्व माध्यमाच्या ३१ हजार १०७ जागा आहेत. मात्र त्यासाठी केवळ १३ हजार ७९९ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहे.
सध्याच्या राजकीय धामधुमीत नवनव्या घडामोडी घडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आमदारांना सतर्क केले आहे.
शिंदे फाउंडेशनचे विश्वस्त असलेले ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेत पुण्यात झालेल्या बैठकीत आर्वीत काही प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय…
वर्धा समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ऐनवेळी बिनसले आणि फसगत झाल्याची राष्ट्रवादीची भावना झाली आहे.
औषधांचा महागडा बाजार रुग्णांच्या जीवावर उठू नये म्हणून केंद्राने जेनेरिक औषधांचा पुरस्कार सुरू केला आहे.
कर्नाटकातील पराभव हा निष्ठावंतांना डावलल्याचा परिणाम असल्याचे सांगत भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.