
जातीय समीकरणाचा बोलबाला गृहीत धरून उमेदवारी दिल्या जाते. पण मतदार तसा विचार करतो का, असा प्रश्न वर्धा व हिंगणघाट मतदारसंघातील…
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
जातीय समीकरणाचा बोलबाला गृहीत धरून उमेदवारी दिल्या जाते. पण मतदार तसा विचार करतो का, असा प्रश्न वर्धा व हिंगणघाट मतदारसंघातील…
वर्धा जिल्ह्यात चारी मुंड्या चीत झालेल्या काँग्रेसला नव्याने उभे करण्याचे आव्हान विधानसभा निवडणुकीच्या निकालाने दिले आहे. सेवाग्राम – पवनारची पुण्याई…
चारही मतदारसंघात युतीला मिळालेली मते म्हणजे मतदारांनी आता कमळ शेतीचा पर्याय स्वीकारल्याचे स्पष्ट होते. ७० टक्के मतदान म्हणजे विक्रमीच.
आता मतदारांनी त्यांना पुढे कुटुंबासाठीच वेळ देण्याचा सल्ला मतदानतून देऊन टाकला. तीन राजकीय घराण्यापुढे आता पुढे काय, हा प्रश्न मतदारांनी…
वर्धा जिल्ह्यातील चारही मतदारसंघात चूरशीच्या लढती झाल्याने काहींना हॅटट्रिक तर एकाची डबल हॅटट्रिक साध्य होणार की हुकणार असा प्रश्न चर्चेत…
वर्धा जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत एकूण सरासरी ६९. २९ टक्के मतदानाची नोंद झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हाच आकडा ६४.८५…
उमेदवारी न दिल्याचा राग दादाराव केचे यांनी काढलाच, असा आरोप सुरू झाला आहे. केचे यांनी आर्वीतील देवेंद्र फडणवीस यांची सभा…
विधानसभा निवडणुकीची सांगता सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्या आर्वी मतदारसंघात घेतली. या सभेतील त्यांचे महिलांना…
जिल्ह्यात अलीकडच्या काळात भाजपने भक्कम पाय रोवले. शंभर टक्के भाजपमय करणार, हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा दावा असल्याने आघाडी सतर्क आहे.
आर्वी मतदारसंघात मयूरा अमर काळे विरुद्ध सुमित वानखेडे, असा दुहेरी सामना आता कुटुंबाच्या थेट आरोप-प्रत्यारोपाने गाजू लागला आहे.
मतदारसंघात कामगार, मजूर, दलित लक्षनीय संख्येत स्थान राखून आहेत. युतीतील सेना व आघाडीतील काँग्रेस येथे गलीतगात्र असल्याची स्थिती आहे.
महायुतीत विद्यामान आमदार दादाराव केचे यांना डावलून फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सुमित वानखेडेंना उमेदवारी दिली.