
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस) या भारतातील सर्वात जुन्या व अत्यंत ख्यातनाम संघटनेच्या संचालकपदी किशोर रिठे यांची निवड करण्यात आली.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस) या भारतातील सर्वात जुन्या व अत्यंत ख्यातनाम संघटनेच्या संचालकपदी किशोर रिठे यांची निवड करण्यात आली.
भारतात तब्बल सात दशकानंतर चित्ता परतला. नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून हे चित्ते आणून ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात…
एकीकडे हवामान बदलासाठी ‘जी २०’च्या देशांना जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे या संकटातून बाहेर पडण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन देखील…
तलावात स्थानिक मासे तर नसतातच, पण पाणपक्षी आणि इतर जैवविविधताही फार कमी असतात. अशा तलावांमध्ये माशांची चांगली वाढ तर होत…
‘स्टेट ऑफ इंडियन बर्डस २०२३’ या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात यंदा, पक्ष्यांच्या चार प्रजातींच्या संख्येत ५० ते ८० टक्क्यांची घट…
गुवाहाटी येथील आसाम राज्य प्राणिसंग्रहालयात हिमालयीन गिधाडाच्या यशस्वी कृत्रिम प्रजननाची पहिली नोंद झाली.
‘कॅमेरा ट्रॅप’ आणि ‘नॉन कॅमेरा ट्रॅप’सह व्याघ्रगणना जाहीर झाल्यानंतर वाघांच्या संख्येवरून त्यांच्यातला हा वाद कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे.
व्याघ्र पर्यटन गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात धाडसी सोहळा बनला आहे. आपल्या वन खात्याने राज्यातील वाघांची संख्या वाढत असल्याच्या आनंदात हे…
मध्य प्रदेशातील जंगलात मृतावस्थेत सापडलेल्या ‘सूरज’ या तीन वर्षांच्या चित्त्याचा रेडिओ कॉलरमुळे त्वचेला घट्ट बसल्याने रक्तदोष होऊन मृत्यू झाला होता,…
संपूर्ण राज्यात गेल्या सात वर्षात एक लाख ७० हजार ६६०.०८७ हेक्टर जंगल वणव्यात नाहीसे झाले.
हवामान बदलाचा एक प्रतिकूल परिणाम म्हणजे समुद्राचा बदलत असलेला रंग. गेल्या दोन दशकांत जगातील अर्ध्याहून अधिक समुद्रांचा रंग हिरवा झाला.
प्रामुख्याने महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पात बेकायदा शिकाऱ्यांचा उपद्रव आहे.