
राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे…
हत्तींची सर्वाधिक संख्या म्हणजेच ६० टक्के हत्ती भारतात असून उर्वरित थायलंड, मलेशिया, नेपाळ, म्यानमार, कंबोडिया, भूतान येथे आहेत.
देशातील व्याघ्र प्रकल्पांत चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली, परंतु कमी होत चाललेली जंगले, वाघांचे खंडित झालेले भ्रमणमार्ग, मानवाचा…
वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढले असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे.
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला पाठवण्यावरुन राजकारण सुरू झाले असून गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी राज्य सरकारला दोषी ठरवत केंद्राकडे धाव घेतली…
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार २०१४-२०२० दरम्यान वाघांच्या हल्ल्यात देशात ३२० जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील ९९ जणांचा समावेश आहे.
जगभरात अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ४८ टक्के प्रजातींची संख्या कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात जेरबंद वाघ आणि बिबटय़ांची संख्या अधिक झाली म्हणून वन्यप्राणी आदानप्रदान योजनेअंतर्गत इतर प्राण्यांच्या मोबदल्यात वाघ आणि बिबटे दिले जातात.
सध्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह आणायचे म्हणून मोबदल्यात वाघाची जोडी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
यावर्षी गेल्या १०० वर्षांतील तापमानाचे सगळेच विक्रम मोडीत निघाले आहेत
जगभरातील अधिकारी आणि शास्त्रज्ञ उष्णतामान वाढवण्यात वसाहतवादाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगतात.
औद्याेगिक आणि निम औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रदूषणकारी उत्सर्जन तात्काळ कमी केल्याशिवाय १.५ अंश सेल्सिअसच्या वर जागतिक तापमानवाढ रोखणे आवाक्याबाहेर