
जंगल क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, हा त्यामागचा खरा उद्देश आहे. कारण पृथ्वीवर राहण्याचा जेवढा…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
जंगल क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, हा त्यामागचा खरा उद्देश आहे. कारण पृथ्वीवर राहण्याचा जेवढा…
नागझिरा अभयारण्यात वर्षभरापूर्वी स्थलांतरित होऊन आलेल्या वाघाने नऊ वर्षांपूर्वीपासून नागझिऱ्यात स्थिरावलेल्या १२ वर्षांच्या ‘टी ९’ या वाघाला आणि एका बछड्याला…
गुजरातमधील बन्नी या गवताळ प्रदेशात चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र तयार करण्यात येत असून केनियातून याठिकाणी चित्ते आणले जातील. मात्र, स्थानिक नागरिकांनी…
लांडगे आणि कुत्रे काही वेळा आंतरप्रजनन करतात. त्यातून जन्माला आलेले लांडगे अधिक आक्रमक होतात आणि मनुष्यभक्षक होण्याची प्रवृत्ती आढळते.
कर्नाटक राज्यात सर्वाधिक हत्ती आहेत. जगभरात असणाऱ्या एकूण हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक जंगली आशियाई हत्ती भारतात आहेत. २०१७ मध्ये झालेल्या…
पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने पार पडणे अपेक्षित असताना ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. गावकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भावनिक आहे. त्यामुळे…
जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूला रेल्वे मार्गावरील शमन उपाययोजना, रेल्वेची गती याकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे
२०११ मध्येच गाडगीळ अहवाल सरकारकडे सोपवला गेला होता. त्यात पश्चिम घाट पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे सांगितले होते. हा अहवाल सादर…
पावसाळ्यातच नीरीच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे, पात्र कर्मचाऱ्यांऐवजी नातेवाईकांनाच प्राधान्य देणे याला डॉ. राकेश कुमार यांनी प्राधान्य दिले…
दीपाली चव्हाणच्या आत्महत्येला तीन वर्षे उलटली, पण अजूनही तिला न्याय मिळाला नाही. त्यामुळे वनखात्यातील महिला अत्याचाराची प्रकरणे सुरूच आहेत.
राज्य शासनाच्याच नाही तर वनखात्याच्या लेखी आतापर्यंत सारस म्हणजे दुर्लक्षित पक्षी होता. तो नामशेषत्वाच्या मार्गावर असतानाही त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलली…
मोसमी पावसाची केवळ एकच अरबी समुद्रीय शाखाच महाराष्ट्रात पुढे सरकत आहे. तर बंगालच्या उपसागराची शाखा स्थिरावली आहे. त्यामुळे राज्यात सध्या…