
अत्र्यांच्या या विडंबननाटय़ाला पाश्र्वभूमी होती ती मात्र तत्कालिन कॉंग्रेस सरकारने केलेल्या दारूबंदीची!
अत्र्यांच्या या विडंबननाटय़ाला पाश्र्वभूमी होती ती मात्र तत्कालिन कॉंग्रेस सरकारने केलेल्या दारूबंदीची!
आज सर्वत्र ‘फील गुड’चं वातावरण हजारो कोटींच्या जाहिरातबाजीतून सरकार निर्माण करू पाहत आहे.
आपल्या सामर्थ्यांची आणि सत्तेची गुर्मी एकदा चढली की माणसाचा ऱ्हासाचा प्रवास सुरू होतो.
संग्राम समेळ यांनी यातल्या बापूरावला पुरेपूर न्याय दिला आहे.
कृष्णा बोरकर अलीकडेच संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित झाले होते.
एखादी कथा वा कादंबरीवर आधारित नाटक वा चित्रपट म्हटलं की त्याची मूळ रूपाशी तुलना केली जातेच.
रहस्यनाटय़ात गुन्हा व गुन्हेगाराचा शोध हाच नाटकाचा गाभा असतो
खरं तर यानिमित्ताने जैन तत्त्ववेत्ते श्रीमद राजचंद्रजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही परिचय झाला.
पुण्याच्या ‘प्रवेश’ या संस्थेनं नुकताच ‘मेघदूत’ या नृत्यनाटय़ाचा नितांतसुंदर प्रयोग मुंबईत सादर केला.
नाटककार अभिराम भडकमकर यांचं ‘याच दिवशी याच वेळी’ हे २००३ साली रंगभूमीवर आलेलं नाटक
समागमाचा तात्त्विक दृष्टीने विचार केल्यास व्यभिचाराचा दर्जा अत्यंत उच्च ठरतो.
दरम्यान, शेजारच्या गावांत पळून गेलेली माणसंही आपल्याला मदत मिळणार या लालसेनं परत येऊ लागलेली.