
शेतकरीच नवरा हवा.. असा आग्रह अचानक गावाकडच्या आणि शहरातल्या तरुणी म्हणू लागतील इतकं या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य एका चित्रपटातून…
शेतकरीच नवरा हवा.. असा आग्रह अचानक गावाकडच्या आणि शहरातल्या तरुणी म्हणू लागतील इतकं या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य एका चित्रपटातून…
सिद्धार्थ आनंद नामक दिग्दर्शकाने गेल्या काही वर्षांत ‘वॉर’, ‘पठान’सारखे चांगले चित्रपट दिले आहेत.
एका प्रतिभावंत नेत्याचा जीवनप्रवास रंजक पद्धतीने मांडण्याचा उत्तम प्रयत्न ‘मैं अटल हूँ’ चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.
श्रीराम राघवन हे बॉलीवूडच्या तथाकथित चौकटीतील वा तद्दन व्यावसायिक चित्रपट दिग्दर्शकांच्या गर्दीतलं एक वेगळं नाव.
‘ओले आले’ हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे? यामागचा साधासरळ तर्क चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यांतून लक्षात…
नाती आहेत, पण सहवास नाही. जीवाला जीव देणारे मित्रमैत्रीण आहेत तरीही जो तो आपापल्या जगात एकाकीच आहे. अशी परिस्थिती काही…
बाईपण साजरं करणारे चित्रपट मराठीत लागोपाठ यावेत हा सुखद धक्काच. या चित्रपटांचं उत्तम दिग्दर्शन, कलाकारांनी केलेल्या अजोड भूमिका या जमेच्या…
हिंदी चित्रपटात कथानकाच्या बाबतीत प्रयोग करण्यापेक्षा प्रचलित ठोकताळय़ांचा आधार घेत गोष्ट रचण्यावर अधिक भर दिला जातो.
सलमान आणि कतरिना जोडीचा ‘टायगर ३’ म्हणजे शिळ्या कढीला उगाच थोडी वेगळ्या वाटणाऱ्या कथेची फोडणी देऊन हेच खमंग असे भासवण्याचा…
९९ दुर्गाचा शोध घेत त्यांचा यथोचित सन्मान करणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळयानं यंदा दशकपूर्तीचा गौरवशाली टप्पा पूर्ण केला.
करोनाकाळातील आव्हाने आणि ताणतणावातून मार्ग काढण्यासाठी आध्यात्मिक वा धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले आहे.
घरी परतलेल्या सजनीला घरातील लोक, शाळेतील सहकारी अगदी तिचा होणारा पती कोणीही समजून घ्यायला तयार होत नाहीत.