
नात्या-नात्यांमधील गुंतागुंत आणि त्यातली गंमत आगळी असते. त्यातही पती-पत्नीच्या नात्यातले ताणेबाणे आपल्याला बाहेरून कितीही वेगवेगळय़ा पद्धतीने जाणवत असले तरी त्यातली…
नात्या-नात्यांमधील गुंतागुंत आणि त्यातली गंमत आगळी असते. त्यातही पती-पत्नीच्या नात्यातले ताणेबाणे आपल्याला बाहेरून कितीही वेगवेगळय़ा पद्धतीने जाणवत असले तरी त्यातली…
मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलेला नायिकापट म्हणून राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘क्रू’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचा उल्लेख करता येईल.
एका वेगळय़ाच विश्वाची सफर घडवणारा चित्रपट पाहण्याची संधी साय-फाय चित्रपटांव्यतिरिक्त फार कमी मिळते.
गावखेडय़ात मोबाइल पोहोचले, आधुनिक सोयीसुविधा पोहोचल्या, घरोघरी शौचालयापासून कित्येक गोष्टी पोहोचल्या असल्या म्हणून प्रत्येकाची प्रगती झाली असं म्हणणं ही शुद्ध…
हरवलेल्या बायकांची ही गोष्ट ऐकून वरकरणी रंजक वाटली तरी काळजाचा ठोका चुकवायला लावणारी आहे.
‘ही अनोखी गाठ’ पाहताना नकळतपणे ‘पांघरूण’ची आठवण होत राहते. कारण दोन्ही चित्रपटांत अशाच अवघड, अनवट नात्याची गोष्ट आहे.
जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नसतं ही नकळत्या वयापासून आपल्या मनावर बिंबवलेली गोष्ट.
आंतरिक ऊर्मी आणि स्वत:वरच्या विश्वासातून आपलं व्यक्तित्व घडवणाऱ्या तीन कर्तबगार स्त्रियांचे विचार, त्यांच्या अनुभवांच्या चांदणशिंपणानं यंदाचा ‘लोकसत्ता वर्षवेध’ प्रकाशन सोहळा…
एखादा विषय आपल्याला खूप छान समजला आहे आणि आपणच तो चांगल्या पद्धतीने मांडू शकतो अशा आवेशात चित्रपट करताना त्याचा किमान…
आजी-आजोबा, आई-बाबा सगळयांचा प्रेमविवाह असल्याने श्रीदेवीवरही तिने प्रेमविवाहच केला पाहिजे असं दडपण आहे.
शेतकरीच नवरा हवा.. असा आग्रह अचानक गावाकडच्या आणि शहरातल्या तरुणी म्हणू लागतील इतकं या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य एका चित्रपटातून…
सिद्धार्थ आनंद नामक दिग्दर्शकाने गेल्या काही वर्षांत ‘वॉर’, ‘पठान’सारखे चांगले चित्रपट दिले आहेत.