
खाण्यापिण्याच्या सवयींबाबत आपण जागरूक राहिलो तर अधिक चांगले व निरोगी आयुष्य जगता येईल.
खाण्यापिण्याच्या सवयींबाबत आपण जागरूक राहिलो तर अधिक चांगले व निरोगी आयुष्य जगता येईल.
भारतात कर्करोगाचे वाढते प्रमाण हे आरोग्य व्यवस्थेसाठी एक आव्हान असून आयसीएमआरने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार २०२५ पर्यंत भारतातील कर्करुग्णांची संख्या…
पावसाळी आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली…
आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल, आणि पर्यावरणीय घटक देखील थायरॉइड विकारांच्या वाढीस कारणीभूत ठरतात.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाची पायरी म्हणून सर जे. जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा सुरू करण्यात आली असून, गेल्या ४०…
उच्च रक्तदाबाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमित चाचणी, संतुलित आहार, व्यायाम करण गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात या समस्या टाळता येऊ शकतात.
तरुण डॉक्टर एक धेय्य मनाशी बाळगून मराठवाड्यातील वैजापूर तातुक्यात गावोगावी जाऊन ‘आरोग्याची वारी’ करत आहे. वैजापूर तालुक्यातील २६५ गावांमध्ये जाऊन…
मुंबईतील महापालिका रुग्णालये, राज्य शासनाचे जे.जे. रुग्णालय तसेच टाटा कॅन्सर रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत…
दमा हा हवामानातील बदल, श्वसन संसर्गांमुळे होऊ शकतो, परंतु वायू प्रदूषणासारखे पर्यावरणीय घटक देखील यास तितकेच कारणीभूत ठरत आहेत.
व्हेरिकोज व्हेन्सवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. एंडोव्हेनस लेसर थेरपी सारख्या आधुनिक आणि मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रांचा वापर करून प्रभावी उपचार…
गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये विशेषतः टाइप २ मधुमेह असलेल्यांना हिपॅटायटीस, फॅटी लिव्हर आणि सिरोसिससारखे यकृताचे आजार होताना मोठ्या प्रमाणात दिसत…
तरुण वयात पचनस्थेच्या आरोग्याचे वेळेत निदान होऊन निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी गावखेड्यात सुसज्ज गाडीमधून जाऊन रुग्णांची एंडोस्कोपी करण्याचे व्रत…