निविदा रद्द करून याप्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
निविदा रद्द करून याप्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
राज्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत एकूण २४,०६३ बालकांवर उपचार करण्यात आले.
ग्रामीण व दुर्गम भागात थेट रुग्णांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीकोनातून आरोग्य विभागाने आता प्रत्येक जिल्ह्यात फिरता दवाखाना (मोबाईल…
गेल्या काही वर्षात देशात कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून २०२२ मध्ये १४ लाख ५० हजार एवढे कर्करुग्ण होते, ते २०२५ मध्ये…
राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र…
कुष्ठरुग्णांसाठी उपचारादरम्यान पोषण आहार देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे.
अर्धांगवायुचे निदान झाले. अशा रुग्णांना पहिल्या सहा तासात उपचार मिळाल्यास ते पूर्णता बरे होऊ शकतात. डॉक्टरांनी तात्काळ उपचार करून मेंदुतील…
गेल्या वर्षी आरोग्य विभागाने ६,०२३ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात ३,५०१…
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत सिकलसेल अनिमिया या अनुवांशिक आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला व बालविकास विभागाने ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याच्या, खारघर येथे झालेल्या सोहळ्यात १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर…