
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम येथे १९३४ मध्ये रुग्णसेवेसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री हितवर्धक मंडळाने रुग्णसेवेच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना…
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम येथे १९३४ मध्ये रुग्णसेवेसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री हितवर्धक मंडळाने रुग्णसेवेच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना…
क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारात जीव धोक्यात घालून कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे २२०० कर्मचाऱ्यांनी १ मेपासून बेमुदत काम बंद…
राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पात म्हाडाच्या वाट्याला २० हजार ९११ चौरस मीटर इतका तर विक्री न झालेल्या भूखंडाचे चटईक्षेत्रफळ १९ हजार ४९ चौरस…
अन्य महापालिकात आपला दवाखान्याचा प्रवास कुर्मगतीने…
राज्याच्या आरोग्य विभागाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. निधी अभावी आरोग्य विभाग हतबल…
शासनाच्या प्रभावाखाली नसलेल्या त्रयस्थ तज्ज्ञांची नियुक्ती करून या दुर्घटनेची चिकित्सा व ठोस उपयायोजना निश्चित करणे गरजेचे असल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले.
आरोग्य विभागाने आता आरोग्य विभागा अंतर्गतच स्वतंत्र रुग्णालयीन बांधकाम कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात ४६७ धर्मदाय रुग्णालये असून यापैकी मुंबईत ८० रुग्णालये तर ठाणे, पुणे, औरंगाबाद आदी शहरांमध्ये सुमारे २५ रुग्णालये आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.