भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्यामुळे वर्षानुवर्षे अनधिकृतचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने आणलेल्या अभय योजनेस राज्य सरकारने हिरवा…
भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्यामुळे वर्षानुवर्षे अनधिकृतचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने आणलेल्या अभय योजनेस राज्य सरकारने हिरवा…
नियमानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी राजकीय वरदहस्त आणि नियमांचा आधार घेत ही…
Maharashtra Government Recruitment: राज्यातील विविध सरकारी आणि निमसरकारी विभागांमधील एकूण १० हजारहून अधिक अनुकंपा नोकऱ्यांची मेगा भरती मोहीम लवकरच एकाचवेळी…
यंदा राज्य आणि केंद्र सरकारची फक्त पीक विम्यापोटी आठ हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासने दिली आहेत.
नवी मुंबईत लवकरच कार्यान्वित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरामात पोहचण्याकरिता ठाणेकरांसाठी सुमारे ६ हजार ३६३ कोटी खर्चून थेट सहापदरी उन्नत मार्ग…
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली.
राज्यात गेली दोन वर्षे एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत मोठ्याप्रमाणात बोगस शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर…
पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एक रुपयात विम्याची योजना बंद करीत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.
रेड्डी यांच्या जबाबातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारेच अंमलबजाणी संचालनालयाने पालिका आयुक्त पवार यांच्यावर कारवाई केली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या(म्हाडा) वसाहतींमधील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात विकासक ठरविण्याच्या रहिवाशांच्या अधिकारावर आता म्हाडानेच अतिक्रमण केले आहे.
येत्या दहा वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पन्नातील सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीने वाढविणार असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे जाहीर…