
करोना महासाथीत जगातील उपासमारीचे संकट बिकट बनले होते. त्या वेळी २०१९ मध्ये ६१ कोटींहून अधिक लोकसंख्या उपासमारीला तोंड देत होती.
करोना महासाथीत जगातील उपासमारीचे संकट बिकट बनले होते. त्या वेळी २०१९ मध्ये ६१ कोटींहून अधिक लोकसंख्या उपासमारीला तोंड देत होती.
विमान प्रवासदरम्यान खराब हवेमुळे बसणारे धक्के अनेक वेळा आपण अनुभवतो. परंतु हवामान चांगले असतानाही विमान प्रवासात धक्के बसू लागले आहेत.
लेझर आधारित तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेट देशातील दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी अल्फाबेट आणि मोबाइल सेवा पुरवठादार कंपनी एअरटेल यांच्यात भागीदारी झाली आहे.
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष केंद्र सरकारकडून साजरे केले जात आहे. हा मुहूर्त साधत मोदी सरकारने स्वातंत्र्य दिनी देशभरात ७५ वंदे भारत…
जगभरात मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात दहापैकी एक व्यक्ती मधुमेहग्रस्त असणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये देशांतील हवाई वाहतूक क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
लठ्ठपणा हा इतर व्याधींना निमंत्रण देणारा ठरतो. त्यामुळे मागील काही वर्षात लठ्ठपणा कमी करण्याच्या ‘बॅरिॲट्रिक’ शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढू लागले…
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनिसेफच्या ताज्या अहवालात ‘वॉश’ उपायांवर भर देण्यात आला आहे. या साध्या सोप्या उपायांमुळे कोट्यवधी लोकांचा…
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे.
भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या कामगिरीत सुधारणा आणि खर्चात बचत करण्यासाठी वाहन कंपन्या या तंत्रज्ञानाच्या मागे धावू लागल्या आहेत.
भारतातील तब्बल ३५.५ टक्के लोकसंख्येला उच्च रक्तदाब, तर ११.४ टक्के लोकसंख्या मधुमेहग्रस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
केंद्र सरकारकडून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे या दशकाच्या अखेरपर्यंत ई-वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ…