
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे.
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे.
भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या कामगिरीत सुधारणा आणि खर्चात बचत करण्यासाठी वाहन कंपन्या या तंत्रज्ञानाच्या मागे धावू लागल्या आहेत.
भारतातील तब्बल ३५.५ टक्के लोकसंख्येला उच्च रक्तदाब, तर ११.४ टक्के लोकसंख्या मधुमेहग्रस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
केंद्र सरकारकडून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे या दशकाच्या अखेरपर्यंत ई-वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ…
कमर्शियल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ चायना (कोमॅक) या कंपनीने या विमानाची निर्मिती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा धडाका लावला आहे. देशभरात सध्या एकूण १८ वंदे भारत…
फ्रान्समध्ये आता कमी अंतराच्या देशांतर्गत विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.
सध्या सहकारी बँका नियमनाच्या कात्रीत सापडल्या आहेत. रिझर्व्ह बँकेकडून मागील काही काळापासून सहकारी बँकांवरील दंडात्मक कारवाईत वाढ झालेली आहे.
परदेशात क्रेडिट कार्डद्वारे परकीय चलनात केलेला सात लाखांच्या पुढचा खर्च आता ‘एलआरएस’च्या कक्षेत असेल.
सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आठ टक्क्यांवर हितसंबंधी भांडवलदारी पोहोचली आहे. भारताने केलेली ही ‘प्रगती’ कशाची निदर्शक आहे?
नागरी सहकारी बँकांच्या नियमनाचे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे गेल्यापासून या बँकांवरील कारवाईत सातत्याने वाढ होत आहे.
देशातील किरकोळ महागाईने दीड वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. एप्रिल महिन्यात हा दर ४.७० टक्क्यांवर घसरला आहे.