
मराठवाड्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक मोठे धरण अशी ‘जायकवाडी’ची ओळख असून, पैठण गावाजवळच्या या धरणाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री…
मराठवाड्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक मोठे धरण अशी ‘जायकवाडी’ची ओळख असून, पैठण गावाजवळच्या या धरणाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री…
जिल्ह्यांत १६ तालुके, त्यामुळे विकास करताना कायमच अडचण. माहिती-तंत्रज्ञानाच्या संधी, विस्तारू पाहणारा हवाई मार्ग, नगदी पिकांसाठी हळूहळू विकसित होणाऱ्या सुविधांमुळे…
सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटले असता, एका मुद्यावर शहा भडकल्याची माहिती बाहेर आली आहे.
सावंत हे नोव्हेंबर ते मे यादरम्यान काँग्रेस सोबत भाजपामध्येही होते. पण त्याची दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली नाही.
बी.आर. कदम यांचा भाजपा प्रवेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत होतो आहे. तोही चव्हाण यांच्या माध्यमातून, ‘शाही…
काँग्रेस पक्षातील अनेक घडामोडींचे केंद्र राहिलेल्या या बंगल्यात आता येत्या सोमवारी भाजपाच्या नेत्यांचे पाय लागणार आहेत.
चव्हाणांच्या पक्षांतरानंतरही नांदेडमध्ये काँग्रेसला लागोपाठ दोनदा मिळालेल्या विजयाने चव्हाणांचे महत्त्व कमी झाले. या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी अशोक चव्हाणांनी…
त्याचवेळी ‘आधी यातना आणि आता याचना’ असेही वरील भेटीचे वर्णन केले जात आहे.
भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दोन लाख टन ऊस गेल्या हंगामामध्ये बाहेरच्या कारखान्यांनी नेल्यानंतर आगामी गाळप हंगामामध्ये याच कारखान्याच्या…
पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार आणि महायुतीच्या सर्व १० आमदारांना डावलून नांदेड जिल्ह्याशी संबंधित विकासकामांच्या मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित…
राज्य स्थापनेनंतरच्या पहिल्या दोन दशकांत नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातून ‘कलंबर’ आणि ‘गोदावरी मनार’ हे दोन कारखाने उभे राहिले.
१९९२ साली तत्कालीन औरंगाबादेत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील सूत गिरणीच्या प्रस्तावास शासनाने भागभांडवलासह मान्यता दिली होती.