युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकला.
संतोष प्रधान ( राजकीय संपादक, लोकसत्ता ) मंत्रालय आणि राजकीय पत्रकारितेचा ३४ वर्षांचा अनुभव. एप्रिल १९९५ पासून लोकसत्तामध्ये कार्यरत
त्याआधी १९९१ ते १९९३ दैनिक नवशक्ती, १९९३ ते १९९५ या काळात सकाळमध्ये काम केले आहे.
युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकला.
विधान परिषदेत तीन जागा राखल्या तरीही, उमेद धरावी अशा स्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष आजही नाही.
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्यावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर सल्लामसलत करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात आहे. पवारांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले
काँग्रेसने १९९८ मध्ये झालेल्या पंचमढी शिबिरात आघाडीच्या प्रयोगाला मान्यता दिली होती.
राज्यात भाजप-शिवसेना सरकारमध्ये एकत्र असले तरी उभयतांची वागणूक मित्रांपेक्षा शत्रूसारखी जास्त आहे.
कोल्हापूर आणि विशेषत कल्याण-डोंबिवली येथील महापालिका निवडणुकीनंतर, राज्यात सत्तासहकार्य करणाऱ्या भाजप आणि शिवसेना यांची टोकाची स्पर्धा सुरू होईल ती मुंबई…
कोणत्याही व्यवस्थेत सत्ता ही महत्त्वाची ठरत असते. सत्ता मिळणे सोपे नसते.
दुष्काळ कर लावून सरकारने आर्थिक आघाडीवर चित्र फार काही आशादायी नाही याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.