
‘लोक फसतात’ हे मॅकियाव्हेलीचं गृहीतक पराकोटीचं निराशावादीच; पण त्याच्या छोटेखानी ग्रंथातून राजकीय तत्त्वज्ञानाचा उदय झाला…
‘लोक फसतात’ हे मॅकियाव्हेलीचं गृहीतक पराकोटीचं निराशावादीच; पण त्याच्या छोटेखानी ग्रंथातून राजकीय तत्त्वज्ञानाचा उदय झाला…
इटलीतलं त्यातही फ्लॉरेन्स या शहरराज्यातलं ‘१५वं शतक’ मध्ययुगातच आधुनिकतेची वाट रुंद करणारं ठरलं, ते कोणामुळे आणि कोणत्या कारणांनी?
आधुनिकतेची मूल्यव्यवस्था ‘स्वातंत्र्याधिष्ठित आशावादी मानवतावादा’चं सूत्र मानते. ते न मानताही ‘आधुनिकीकरण’ करता येतं…
विश्वविद्यालयांची स्थापना, वाढता व्यापार, त्यामुळे श्रमिकवर्गाच्या पोटातून जन्मलेला नागरी मध्यमवर्ग, या मध्ययुगातल्या सत्तारूढ संदर्भबिंदूला धक्का देणाऱ्या बाबी होत्या…
इतिहासात माणसांचं प्रोग्रामिंग करून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अनेक प्रयोग झालेले आहेत, होताहेत आणि होत राहतील.
‘ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेमकथा’ म्हणजे परलोकवादानं भ्रमनिरास होऊन परत जगण्यावर प्रेम करू लागलेल्या मध्ययुगीन माणसांचं प्रतिबिंब…
अकराव्या शतकात साक्षात सम्राटाला नमवून कॅथोलिक चर्च सर्वव्यापी सत्ता म्हणून उदयास आलं; पण हे सर्वव्यापी ‘ख्रिस्ती वास्तव’ अस्तित्वात येण्यासाठी शतकांचा प्रवास…
‘ईश्वरी राज्य हेच खरं आणि शाश्वत राज्य’ हा मध्ययुगीन मूलमंत्र ११ व्या शतकापर्यंत इतका रुजला की, लोकप्रिय सम्राटालाही गुडघे टेकावे…
‘स्वत:ला जाणून घ्या’ पासून ‘स्वत:ची काळजी घ्या’ पर्यंत आलेला प्रवास पुढे ऐहिक जीवनाला कमी लेखून ‘स्वत:ला देवाधर्माच्या हवाली करा’पर्यंत गेला…
बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आंतरिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हा स्टोइसिझमचा विचार आला कुठून?
डायोजनिसचा कठोर ‘सिनिसिझम’ दैनंदिन व्यवहारात अशक्य वाटला तरी, त्यातली स्वातंत्र्यासारखी मूल्यं जपण्याचा विचार आजही लागू आहे…
नैसर्गिक आणि आवश्यक इच्छांच्या पूर्तीतच खरं सुख आहे; अनावश्यक इच्छांचा पाठलाग नको, हे एपिक्युरस सांगतो…