शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे. या उपक्रमांतून मुलांच्या एक दिवस असं लक्षात आलं की, काही गोष्टींसाठी गणित यावं लागतं.
शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे. या उपक्रमांतून मुलांच्या एक दिवस असं लक्षात आलं की, काही गोष्टींसाठी गणित यावं लागतं.
वास्तविक सर्वच मुलांबरोबर – त्यातही सामाजिक- आर्थिक वंचित गटातल्या मुलांसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांनी हे समजून घेण्यासारखं आहे.
दोन पिढय़ांमधला झगडा हा खरं म्हणजे न्युरॉन्सच्या नेटवर्कचा झगडा
आईबाबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मुलांना आधार वाटतो, सुरक्षितता वाटते.
‘कल्पना’ या शक्तीचं सामर्थ्य मोठं आहे.
वर्गामध्ये शिक्षक सर्वाना एकच प्रकारे एकाच वेळेला शिकवतात; पण प्रत्येकजण स्वत:च्या अनुभवाच्या कक्षेतून बघत असतो.
मानवजातीसाठी चांगली गोष्ट म्हणजे बहुसंख्य माणसं समाजाच्या भल्याचा विचार करत असतात.
लहानपणी चालण्याचं कौशल्य शिकताना सेरेबलमचाच आधार असतो. हा अवयव विकसित होतो तेव्हापासून चालण्याचं कौशल्य शिकलेलं असतं.
फार फार वर्षांपूर्वीचं आदिमानवाचं जगणं आठवलं तर हा अवयव किती कामाचा होता हे लक्षात येईल.
प्रौढांच्या मेंदूतही हे घडत असतं. इंग्रजी बातम्या ऐकताना जे तांत्रिक शब्द माहितीचे नसतात, ते समजत नाहीत.
मेंदूच्या दुखापतीमुळे किंवा काही आघात झाल्यामुळे काहींना लिहिता येत नाही.
अनेकदा दिवसभरात घडलेल्या घटनांवर आधारित स्वप्नं आपल्याला पडतात.