ठाणे जिल्ह्य़ात दोन उपकेंद्रे उभारूनही विद्यापीठाच्या कारभाराचे विकेंद्रीकरण होऊ शकलेले नाही.
ठाणे जिल्ह्य़ात दोन उपकेंद्रे उभारूनही विद्यापीठाच्या कारभाराचे विकेंद्रीकरण होऊ शकलेले नाही.
शहर परिसरातील पक्ष्यांनाही या उकाडय़ाचा यंदा मोठा फटका बसला आहे.
विशेष म्हणजे, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कलिना येथेच धाव घ्यावी लागत आहे.
सुभाष मैदानामध्ये खेळणे तसेच मॉर्निग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे ठरले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांविना सुन्या असलेली या शाळेकडे सहसा कोणी फिरकत नाही.
या काळात शहरी भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.
तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या यादीत मासुंदा तलावाचे नाव अग्रभागी येते.
गेल्या वर्षीचा पावसाळा कोरडा सरकल्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरला आहे.
ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी याबाबत वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या.
ठाण्यातील मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या तीन तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात शेती केली जाते.
काही शिबिरे महिनाभराची असून काही केवळ पाच दिवसांचीही आहे.
शहापूर सारख्या ग्रामीण भागातील आदीवासी समाजातील कातकरी समाज न्याय हक्कांसाठी झगडत आहे.