वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच ठरली आहे. २०१८ ते २०२३ या सहा वर्षांच्या…
वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच ठरली आहे. २०१८ ते २०२३ या सहा वर्षांच्या…
या पुलासाठी मोठय़ा प्रमाणात कांदळवनाची जागा जाणार आहे. ती जागा वनविभागाच्या अखत्यारीत आहे.
काम अंतिम टप्प्यात असूनही लवकरच हे पाणी वसई विरारला मिळणार आहे. नेमका हा प्रकल्प कसा आहे? हे पाणी वसईकरांना कसे…
महापालिका हद्दीत समावेश होऊनही वसईला सदाहरित ठेवण्यासाठी आजही शेती राखून असलेल्या वसईच्या शेतकऱ्यांची केवळ तांत्रिक मुद्दय़ामुळे उपेक्षा होऊ लागली आहे.
शहरातील हरित पट्टा नष्ट होत असून जल, ध्वनी, वायू अशा सर्व प्रकारचे प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आल्याचे असल्याचे समोर…
अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी जीत निजाईच्या मोबाइलमध्ये ९ मुलींची अश्लील छायाचित्रे सापडल्याचे सांगितले.
ठाकूरांच्या दबंगिरी नंतर प्रशासनाचा ‘सायलेन्स मोड’ असणे ही संधी समजून विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका वसईचे राजकारण तापवू लागली आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती गेल्या अनेक वर्षांपासून शहरात उभ्या रहात गेल्या आणि नागरिकांची, शासनाची फसवणूक होत गेली.
वसईतील अनधिकृत इमारतींचा नेमका हा घोटाळा काय आहे, तो कसा उघडकीस आला, त्याची व्याप्ती काय आहे त्याची पाळेमुळे कुठवर खोल…
अनधिकृत इमारत प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या इमारती बांधण्यासाठी तसेच रहिवाशांना कर्जे देणाऱ्या २३ बँका, पतसंस्थांवर…
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा (आर्टीफिशल इंटेलिजन्स – एआय) वापर झालेला राज्यातील पहिला गुन्हा मंगळवारी विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
राज्य शासनाने रस्ते अपघात विमा योजना ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’मध्ये विलीन केली आहे.