
आग लागलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कंबर कसली आहे.
आग लागलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कंबर कसली आहे.
कामगार कपातीच्या या निर्णयाचे मोठे पडसाद उमटले होते. कपात करण्यात आलेल्या कामगारांनी मोर्चा काढला होता.
रेल्वेने देशातील उद्योगाला चालना मिळावी यासाठी सर्व प्रमुख शहरांना रेल्वे मालवाहतुकीने जोडण्याचा निर्णय घेतला.
रिक्षाचालकांचे अधिवास दाखले यापुढे फेरपडताळणीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
गेल्या दोन महिन्यांत श्वानदंशाच्या तब्बल २ हजार ५२७ घटना घडल्या आहेत.
बडोद्यात राहणाऱ्या हिम्मत पटेल या व्यापाऱ्याच्या घरात अचानक एक पत्र आलं.
वसई-विरार महापालिका हद्दीत ६ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत.
प्रशस्त असणाऱ्या या शौचालयांमध्ये वायफायची सुविधाही मोफत उपलब्ध असणार आहे.
रेल्वेच्या मध्य परिमंडळ विभागाच्या पोलीस उपायुक्त रूपाली खैरमोडे-अंबुरे तात्काळ पोलीस ठाण्यात पोहोचल्या
वसतिगृहात उठलेला धूर पाहून या दोघींनी आपल्या खोलीतील आठ मैत्रिणींनाही जागे करत सुरक्षित स्थळी धाव घेतली
नालासोपाऱ्यात एका विवाहित तरुणीवर अज्ञात इसमाने अतिप्रसंग करून हत्या केली.
दुपारची वेळ.. पाल्र्यात राहणाऱ्या डॉ. अनघा जोशीच्या घरातील फोन खणखणला. हा फोन आपल्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन येईल, याची तिला…