
जातनिहाय जनगणनेच्या कॉग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात…
जातनिहाय जनगणनेच्या कॉग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात…
शिवसेनेतील फुटीनंतर संघटनात्मक दृष्ट्या विस्कळित झालेल्या शिवसेनेला बळ देण्यासाठी १६ मे रोजी पाणीप्रश्नावरून हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.
एकीकडे भाषेबाबत आक्रस्ताळी भूमिका घेऊन राजकारण केले जात असताना भाषेवर प्रेम करणारी काही माणसे मात्र आपापल्या परीने शांतपणे भाषेसाठी काम…
अणुऊर्जा विभागातील तज्ज्ञास या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनुषंगाने नुकतीच बैठक घेतली आहे.
सुयोग्य नियोजन आणि कार्यपद्धतीतील बदलामुळे प्रतिलिटर बिअर निर्मितीसाठी आता आठ लिटरऐवजी केवळ साडेतीन लिटर पाणी पुरेसे होत आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ‘ लाबाडानो पाणी द्या’ असे घोषवाक्य ठरवून पुढील महिनाभर जाब विचारणारे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला…
‘काक’पुराण आणि त्याच्या रूढीचं वर्तमान समजून का घ्यायचं? कारण त्याच्याभोवती पारलौकिक तत्त्वज्ञानाची मिथकं गुंफली गेली आहेत. त्या मिथकांमध्ये आता कालानुरूपता…
वैजापूर तालुक्यातील विठ्ठल ढमाले पाटील यांच्यासह धोंदलगाव व परिसरातील शेतकरी खूश आहेत. कारण त्यांना आता दिवसा वीज मिळू लागली आहे.
संजय शिरसाट हे गेल्या १५ दिवसापासून सातत्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच अधिक आक्रमक असल्याचे संदेश आपल्या वक्तव्यातून देत आहेत.
अंबादास दानवे यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांची भूमिका बरोबर असून दानवे जेव्हापासून जिल्हाप्रमुख झाले तेव्हापासून शिवसेना घसरणीलाच लागली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अवैध बांगलादेशी नागरिकांची जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या मागणीमुळे राज्यातील १२ जिल्ह्यातील महसूल प्रशासनासमोर कायदेशीर पेच…
आपल्या वक्तशीरपणातून तसेच थेट सूचना देण्याच्या पद्धतीमुळे प्रशासनावर पकड असणाऱ्या अजित पवार यांना मराठवाड्यात धनंजय मुंडे यांच्या बदनाम प्रतिमेपासून स्वत:…