
प्रशांत यादव हे क्षमता बघून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचे वक्तव्य करुन मंत्री नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना…
प्रशांत यादव हे क्षमता बघून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचे वक्तव्य करुन मंत्री नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना…
कोकणातील भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सतत वादाची ठिणगी पडत असल्याने कोकणात महायुतीच्या युती बद्दल आता साशंकता निर्माण झाली…
सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रो-रो सेवा सुरू केली असली तिचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. प्रवासासाठीही अधिक वेळ लागणार…
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी प्रशांत यादव यांना महायुतीत घेण्यास नकार दिल्याने शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकण प्रांतात ठाकरे गटाचा एकच शिलेदार निवडून आला.
रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या पक्षांमध्येच चुरस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे झालेल्या समितीच्या कार्यशाळेत ही शिफारस करण्यात आली असून ‘केरा केरलम’ नारळाचे प्रती माड…
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा पक्ष आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना भाजप नेत्यांमध्ये नवीन वाद उफाळून आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मनसेची कामगिरी महत्वपूर्ण मानली जात आहे.
जिल्हा कार्यकारणीच्या पद नियुक्तीला मुहूर्तच मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.