
पक्षाच्या स्थापनेपासून सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला होता. साताऱ्याच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रानेही त्यांना मोठी साथ दिली.
पक्षाच्या स्थापनेपासून सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला होता. साताऱ्याच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रानेही त्यांना मोठी साथ दिली.
जिल्ह्याचा काही भाग भीमा आणि मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सह्याद्रीची पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या चढउतारांची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र…
९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड जाहीर होताच त्याचे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मायभूमीत मेलो तरी बेहत्तर, पण आता येथून माघार नाही, असा इशारा कोयना जलाशयातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
महाबळेश्वर, जावली तालुक्यातील जंगलातच असलेल्या आपल्या मूळ गावठाणात त्यांनी आपला संसार पुन्हा थाटला आहे.
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा शरद पवार यांनी सुरू केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले. यामुळे साताऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा…
मंत्र्यांची ,प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी,मोठा पोलीस बंदोबस्त,पर्यटकांनी फिरवलेली पाठ,नेहमीची वाहतूक कोंडी मुळे हा महामहोत्सव पर्यटक मुक्त महोत्सव ठरला.
या पुलाच्या बांधकामामुळे दुर्गम कांदाटी खोरे जोडले जाणार आहे. कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहिर रस्ता जोडला जाणार असून, यामुळे या भागातील…
शेतीसारख्या बिनभरवशाच्या क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी आता सध्या गाजत असलेल्या ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा वापरही अनेक ठिकाणी सुरू झाला आहे.…
साताऱ्याततील प्रमुख धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन सिंचन मंडळाने नियोजन सुरू केले आहे.
सातारा जिल्ह्यातील कारखान्यांचा चालू ऊस गळीत हंगाम आटोपला असून, जिल्ह्यात नऊ सहकारी व आठ खासगी मिळून १७ कारखान्यांकडून ९४ लाख…
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.