
आज या मर्चंट नेव्ही क्षेत्रात जगभरात पंधरा लाखांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे तर सत्तर हजारांहून अधिक भारतीय या क्षेत्रात करिअर…
आज या मर्चंट नेव्ही क्षेत्रात जगभरात पंधरा लाखांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे तर सत्तर हजारांहून अधिक भारतीय या क्षेत्रात करिअर…
नाटा परीक्षेत मिळालेल्या मार्कांवर दोन वर्षांपर्यंत प्रवेश मिळतो म्हणूनच यंदा अकरावीची परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात.
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सह विविध शाखांमध्ये बारावी उत्तीर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रापासून कॉम्प्युटर सायन्सपर्यंत आणि गणितापासून इंग्रजी पर्यंत विविध विषयांवर डिग्रीसाठी…
दहावीनंतर शास्त्र शाखेतून पुढे जाणाऱ्या अधिकतर विद्यार्थ्यांचा ओढा बारावीनंतर इंजिनीअरिंग किंवा फार्मसी / फार्म डी मध्ये करिअर करण्याकडे असतो.
लॉ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर तीन वर्षांचा किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते.
पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या शाखा म्हणजे एमबीए, एमसीए आणि लॉ. या प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र सीईटी महाराष्ट्र सरकार घेते,
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक , कोल्हापूर, रत्नागिरी सह ४१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.