Rahul Gandhi : संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज संविधानावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानावर बोलताना केंद्र सरकारवर विविध मुद्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. संसदेत बोलताना राहुल गांधींनी म्हटलं की, ज्या प्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता अगदी त्या प्रकारे देशातील युवकांचा अंगठा, शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचं काम हे सरकार करत आहे. तसेच राहुल गांधींनी संसदेतील भाषणात शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, पेपरफुटीसह हाथरस घटनेच्या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल करत सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिल्याचं विधान राहुल गांधींनी संसदेत बोलताना केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा