
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर घडलेला हा पहाटेचा शपथविधी ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडलेली एक वादळी घटना होती
भारतात आतापर्यंत २००१ पासून भांडवली बाजारात टी प्लस ३ प्रणाली वापरली जात होती. त्यानंतर २००३ पासून टी+२ आणि आता टी…
ही गिरणी पुन्हा केव्हा सुरू होणार, असा सवाल हजारो कामगार करत आहेत.
मुंबई पालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी आणि सर्वात खर्चक प्रकल्प एकदाचा मार्गी लागला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मुंबई येथील सभेत केला.
रोमचा राजा नीरो हा क्रूर शासक म्हणून ओळखला जातो, रोम जळत असताना तो बासरी वाजवत बसला होता असंही सांगितलं जातं
अमेरिकेमध्ये Classified Documents चे प्रकरणामुळे वादळ उठले आहे. अनेक आजी-माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुढच्या निवडणुकीत इच्छूक असलेले उमेदवार यामुळे अडचणीत आले…
Padma Awards 2023 Announcement: २५ जानेवारी रोजी सरकारने एक पद्मविभूषण आणि २५ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली.
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून महाराष्ट्रात आणि देशातील काही इतर भागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०२३पर्यंत गोवरमुक्त होण्याचे लक्ष्य…
एका स्थानिक सामन्यात पंचांनी पांढऱ्या किंवा व्हाईट कार्डाचा उपयोग केला. हे कार्ड कशासाठी दाखविण्यात आले आणि याचा अर्थ काय याची…
काय आहे हा वाद, खरेच आरक्षण रद्द होणार का, पर्यावरणवाद्यांचा याला विरोध का, याविषयी हे विश्लेषण.
बॉण्ड अर्थात रोखे विक्रीचे व्यवस्थापन हे रिझव्र्ह बँकेद्वारे पाहिले जाते आणि हरित रोख्याचे वैशिष्टय़ म्हणजे ते सार्वभौम आहेत.