
क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी आम्ही २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी गंभीरपणे विचार करत आहोत, असे विधान केले आहे.
आपला कंटाळा घालवण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियावर पडीक असतात, पण याने होतं काय?
उझबेकीस्तानमध्ये भारतीय कंपनीच्या खोकल्याचा औषधाने १८ बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतीय औषध कंपन्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
देशभरात सातत्याने अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांतील सहभाग वाढत चालला आहे. अल्पवयीन मुलाचे वय १८ वरून १६ करावे की आणखी कमी करावे,…
देशातील दोन राज्यांमध्ये वाद असेल तर तो कशा पद्धतीने मिटवला जातो? सविस्तर जाऊन घेऊया.
करोनामुळे भारतात रुग्णसंख्येत वाढ दिसली तरी रुग्णांना रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल होण्याची गरज भासण्याची शक्यता नाही.
गौतमी लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे तसेच पुढच्या वर्षीच्या सुरवातीला तिचे एक गाणे प्रदर्शित होणार आहे
जाणून घ्या, अविश्वास ठराव म्हणजे नेमकं काय? तो कधी आणि कसा आणतात? अजित पवारांनी या ठरावाला विरोध का केला?
या अपघानंतर ऋषभने गंभीर जखमी अवस्थेत कारमधून कसंबसं बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला.
अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगरला देण्यात येणार आहे, जाणून घ्या अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी विस्तृत माहिती
हिमेशने २०१९ मध्ये राणू मंडलकडून तब्बल ३ गाणी रेकॉर्ड करून घेतली
युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेची पुनर्स्थापना करणे, रशियन सैन्य मागे घेणे, रशियाबरोबर युक्रेनच्या राष्ट्रसीमांची फेररचना करणे, युद्धगुन्ह्यांप्रकरणी खटला चालविण्यासाठी विशेष न्यायाधिकरणाची स्थापना…